शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

काँग्रेसचे २० आमदार नाराज, कधीही निर्णय घेऊ शकतात; येडियुरप्पांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 14:25 IST

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार आहे. मात्र ही शक्यता काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी फेटाळली आहे.

बंगळुरू - गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटक राज्यातील राजकीय हालचाली थंडावल्या आहेत. आता पुन्हा एकदा येथील राजकीय घडामोडींनी वेग येण्याची शक्यता आहे. तसा इशारा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपनेते बी.एस. येडियुरप्पा यांनी दिला आहे. काँग्रेसचे २० आमदार कधीही निर्णय घेऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे.

राज्यातील काँग्रेसचे २० आमदार विद्यमान सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे हे आमदार कोणत्याही क्षणी निर्णय घेऊ शकतात. काही दिवसांपूर्वी देखील अशीच चर्चा रंगली होती की, काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार आहे. मात्र ही शक्यता काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी फेटाळली आहे. कुणीही निवडणुकीच्या तयारी लागले नसून आम्ही पाच वर्षे सरकार चालविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

 

कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर युतीचे सरकार आहे. मात्र भाजपकडून आमदार खरेदी करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आल्याचे आरोप काँग्रेस आणि जेडीएसकडून करण्यात आले आहे. त्यात आता येडियुरप्पा यांच्या वक्तव्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. वर्तमान सरकारमधील २० आमदार नाराज असून ते कधीही पक्षांतर करू शकतात. त्यामुळे वेट अन्ड वॉच असही युडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

सिद्धररमया यांनी देखील मुख्यमंत्री बदलाची शक्यता फेटाळली आहे. सध्या तरी कोणते परिवर्तन होण्याचे संकेत नाहीत. परिवर्तन का होणार, असा सवाल करताना कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान असून मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी नसल्याचे सिद्धरमया यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकB. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाcongressकाँग्रेसKarnatakकर्नाटक