शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

Lok Sabha Election 2019 : मोदींसाठी रामदेवबाबा पुन्हा सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 11:46 IST

केंद्रीयमंत्री राजवर्धन राठोड यांनी जयपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रामदेव बाबा उपस्थित होते.

जयपूर - २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात आग्रस्थानी असलेले रामदेव बाबा यांनी स्वत:ला नरेंद्र मोदी सरकारपासून वेगळे ठेवले होते. लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडत असताना भाजकडून रामदेव बाबा कुठेही दिसत नव्हते. परंतु, पहिल्या दोन टप्प्यानंतर रामदेव बाबा पुन्हा भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी परतले आहे. केंद्रीयमंत्री राजवर्धन राठोड यांनी जयपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रामदेव बाबा उपस्थित होते. त्यांनी मोदींना मतदान देण्याचे आवाहन केले.

२०१९ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना आशिर्वाद द्यावा लागणार आहे. त्यांच्याच हातात देश सुरक्षित आहे. त्यांच्या हातात जवानांचे भविष्य सुरक्षित आहे. शेतकऱ्यांची शेती, शिक्षण, आरोग्य व्यवस्था, महिलांची आब्रु सुरक्षित आहे. एवढच नाही, तर देशातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी मोदींनी घेतली असल्याचे रामदेव बाबा यांनी म्हटले.

लोकसभा निवडणुकीत एखाद्या व्यक्तीची गोष्ट नसून व्यक्तीमत्वाची आहे. आपण कायम व्यक्तीमत्वाची उपासना केली आहे. चित्राची नव्हे तर चरित्राची उपासना केल्याचे सांगत रामदेव बाबांनी मोदींची प्रशंसा केली आहे. तत्पूर्वी रामदेव बाबा यांनी भाजपपासून सुरक्षीत अतंर ठेवल्याचे वृत्त आले होते. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत रामदेव बाबा भाजपसाठी पुन्हा एकदा प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्याचे चित्र आहे.

यावेळी राज्यवर्धन राठोड यांनी म्हटले की, २०१९ लोकसभा निवडणूक मागील ५ वर्षात केलेल्या कामांची आणि याआधी ५० वर्षांत केलेल्या कामाची लढाई आहे. या मतदार संघात ६ मे रोजी मतदान होणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीVotingमतदान