शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

खासदारकीचा अनोखा विक्रम 'या' नेत्याच्या नावावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 17:16 IST

पहिल्यांदा पश्चिम बंगाल मधून निवडून आलेले गुप्ता यांनी पुढेही ११ वेळा खासदार होण्याचा इतिहास रचला. इंद्रजीत गुप्ता यांनी आपल्या आयुष्यात १२ वेळा निवडणुका लढवल्या आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) कडून इंद्रजीत गुप्ता यांनी आपल्या सर्व निवडणुक लढवल्या होत्या.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. सर्वच राजकीय पक्ष तगडा उमेदवार देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र भारतात एक असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी आजपर्यंत सर्वाधिक वेळा लोकसभा सदस्य होण्याचा मान मिळवला आहे. तरी देखील एकरा वेळा लोकसभेचे सदस्य असलेले कम्युनिस्ट नेते दिवंगत इंद्रजीत गुप्ता अखेरपर्यंत सरकारी निवासस्थानी राहात होते. 

पहिल्यांदा पश्चिम बंगाल मधून निवडून आलेले गुप्ता यांनी पुढेही ११ वेळा खासदार होण्याचा इतिहास रचला. इंद्रजीत गुप्ता यांनी आपल्या आयुष्यात १२ वेळा निवडणुका लढवल्या आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) कडून इंद्रजीत गुप्ता यांनी आपल्या सर्व निवडणुक लढवल्या होत्या. आपल्या संपूर्ण आयुष्यात लढवलेल्या निवडणुकीत त्यांना १९७७ मध्ये अलीपूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांतर मात्र त्यांनी लढवलेल्या सर्व निवडणुकीत त्यांचा विजय झाला. देशातील सर्वात जास्त लोकसभा निवडणुक जिंकल्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदवला गेला.सर्वात जास्त वेळा खासदार कोण राहिले यावरून सुद्धा मतभेद आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटल-बिहारी वाजपेयी हे १२ वेळा खासदार असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात वाजपेयी हे १० वेळा जनतेतून लोकसभेत गेले आहे तर २ वेळा त्यांना राज्यसभा मधून खासदारकी मिळाली होती. इंद्रजीत गुप्ता हे मात्र ११ ही वेळा जनतेतून निवडणूक लढवत खासदार म्हणून संसदेत निवडून गेले आहेत.

गुप्ता हे एकमेव असे नेते आहेत जे ११ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून गेले आहेत. गुप्ता हे वयाचे ३७ वर्ष खासदार राहिले आहेत. माजी पंतप्रधान अटल-बिहारी वाजपेयी,माजी लोकसभा अध्यक्ष सोमीनाथ चटर्जी व माजी केंद्रीय मंत्री पी.एम.सईद यांनी १० वेळा खासदार म्हणून राहिल्याचा मान मिळवला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlok sabhaलोकसभाParliamentसंसदAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी