शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 12:06 IST

Akhilesh Yadav And BJP : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी मैनपुरीमध्ये मतदान केलं. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधला.

उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात राज्यातील लोकसभेच्या दहा जागांवर मतदान होत आहे. यावेळी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, दुसरीकडे उन्हाचा कडाका वाढला आहे. याच दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी मैनपुरीमध्ये मतदान केलं आहे.

मतदान केल्यानंतर अखिलेश यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात. उन्हाळ्यात होणारे मतदान महिनाभर अगोदर होऊ शकतं. यावेळी त्यांनी मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं. हे मतच आमचं आणि तुमचं आयुष्य बदलू शकतं. 

"मी सर्व मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन करतो. या मतामुळे संविधान मजबूत होईल. जितकी जास्त मतं पडतील तितका लोकशाहीवरचा विश्वास वाढेल. हे मत जीवनात बदल घडवून आणतं. भाजपा सरकारमध्ये घोटाळा, फसवणूक आणि खोटेपणा याची गॅरेंटी आहे."

"ना शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट झाले आहे, ना रोजगार आहे, परीक्षे आधीच पेपर फुटतात. भाजपाला काही लोकांना नफा मिळवून द्यायचा आहे म्हणूनही महागाई आहे. सरकार बळाचा वापर करत असल्याची माहिती काही ठिकाणाहून येत आहे. मी स्वतः गाडीतून खाली उतरलो तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याला भानच नव्हतं" असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. 

मैनपुरीच्या विद्यमान खासदार आणि सपाच्या उमेदवार डिंपल यादव म्हणाल्या की, "बेरोजगारी आणि महागाई वाढत आहे. भाजपामध्ये धोरण आणि हेतूचा अभाव आहे. आज देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी निवडणूक आहे. राजकीय विचारसरणीचा हा लढा आहे." 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाVotingमतदान