शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राहुल-प्रियांका यांना उमेदवारी? अमेठी-रायबरेली जागेबाबत काँग्रेसने बोलावली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 20:08 IST

अमेठी आणि रायबरेलीच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी उद्या काँग्रेसने बैठक बोलावली आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या दोन टप्प्यात देशातील एकूण 190 जागांवर मतदान झाले आहे. पण, अद्याप अशा काही जागा आहेत, ज्यावर पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. अशाच जागांमध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघ आहे. उद्या, म्हणजेच शनिवारी काँग्रेस निवडणूक समितीची बैठक होत आहे. या बैठकीत अमेठी आणि रायबरेली जागांसाठी उमेदवारांच्या नावांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. 

अमेठी आणि रायबरेलीसाठी 26 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता अमेठीतून राहुल गांधी आणि रायबरेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याबाबत निर्णय होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच पक्षाने अद्याप अमेठी आणि रायबरेलीच्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र, शनिवारी सायंकाळी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या राज्य निवडणूक समितीने अमेठीतून राहुल गांधी आणि रायबरेलीमधून प्रियांका गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव दिला आहे. समितीने हा प्रस्ताव निवडणूक समितीकडे पाठवला होता. यानंतर निवडणूक समितीने अंतिम निर्णय गांधी कुटुंबावर सोपवला आहे. अशा स्थितीत काँग्रेस येत्या एक-दोन दिवसांत या दोन जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करू शकते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४