शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

‘नारी शक्ती’ यावेळीही वंचितच, राजकीय पक्षांकडून किरकोळ जागांवरच महिलांना मिळाली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 10:39 IST

Lok Sabha Election 2024: ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ मंजूर झाला तेव्हा आनंदित झालेल्या महिलांनी आपला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला होता.

तिरुवअनंतपुरम : ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ मंजूर झाला तेव्हा आनंदित झालेल्या महिलांनी आपला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला होता. लोकसभा निवडणुकांत महिलांना चांगली संधी मिळेल, असा विश्वास त्यांना होता. मात्र, केरळमध्ये विविध पक्षांनी महिलांना ९ जागांवरच संधी दिली आहे.

केरळमध्ये १.४० कोटी मतदार महिला आहेत. २०२९च्या लोकसभा निवडणुकीनंतरच महिला आरक्षण विधेयक लागू हाेणार आहे. तरी महिलांना सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीत उल्लेखनीय प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. माकपच्या नेतृत्वाखालील एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ या प्रमुख आघाडींनी महिलांना अनुक्रमे तीन आणि एक जागा, तर एनडीएने पाच जागा बाजूला ठेवल्या आहेत.

आतापर्यंत केवळ ९ महिला खासदारविशेष म्हणजे, मतदार यादीत सर्वाधिक सहभाग, १०० टक्के साक्षरता आणि महिला सक्षमीकरण उपक्रम असूनही दक्षिणेकडील राज्याने आतापर्यंत केवळ नऊ महिला खासदारांना लोकसभेत पाठवले आहे.अनेक महिला नेत्यांनी, राजकीय विचारधारा ओलांडून कबूल केले आहे की त्यांच्या पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या तेव्हा त्यांना अधिक प्रतिनिधित्वाची अपेक्षा होती. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Womenमहिला