शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Lok Sabha  Election: पुढील लोकसभा भाजपासोबत लढणार?; जुन्या मित्र पक्षाने दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 09:23 IST

Politics News: पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा जेव्हा बहुमताने सत्तेत आले तेव्हा भाजपाचे काही दशकांपासून सोबत असलेले पक्ष साथ सोडून गेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा जेव्हा बहुमताने सत्तेत आले तेव्हा भाजपाचे काही दशकांपासून सोबत असलेले पक्ष साथ सोडून गेले होते. शिवसेना, अकाली दल हे सर्वात जुने मित्र होते. शिवसेनेने तीन वर्षांपूर्वी राज्यात निवडणूक झाल्यावर भाजपाची साथ सोडली, तर अकाली दलाने कृषी कायद्यांवरून साथ सोडली. परंतू आता अकाली दलाने पुढील लोकसभा निवडणूक भाजपासोबत लढण्याचे संकेत दिले आहेत. 

पंजाबमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. यात दोन पक्षांना मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेसची सत्ता गेली तर ज्या निवडणूकीवर डोळा ठेवून कृषी कायद्यांवरून राजकारण करण्यासाठी शिरोमणि अकाली दलाने केंद्रातील सत्ता सोडली त्यांचाही दुसऱ्यांदा सत्तेत येण्याचे स्वप्न भंगले आहे. 

शिरोमणि अकाली दलाचे सेक्रेटरी जनरल सरदार बलविंदर सिंह भूंदड़ यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना पुढची लोकसभा पुन्हा भाजपासोबत लढण्याचे संकेत दिले आहेत. जर काँग्रेसने कॅप्टनना हटविले नसते तर अशी वेळ आली नसती. परंतू आपला एवढे मतदान होणे ही आश्चर्याची बाब आहे. सत्ताधाऱ्यांमधील वादामुळे लोकांना वाटले काहीतरी नवीन ट्राय करूया, यामुळे त्यांनी आपला निवडून दिल्याचे म्हटले. 

कोणताही पक्ष आम्हाला संपवू शकत नाही. आमचा पक्ष गावागावात पोहोचलेला आहे. तीन महिन्यांनंतर आपला जनतेचा रोष सहन करावा लागणार आहे. भाजपानेही काही प्रगती केली नाही. जर आम्ही सोबत असतो तर काहीतरी फरक दिसला असता. २०२४ मध्ये आम्ही पुन्हा एकत्र लढण्याची शक्यता आहे, नक्की नाही. अजून कोणताही निर्णय झालेला नाही, यासाठी थोडा वेळ वाट पहावी लागेल, असे भूंदड़ यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :BJPभाजपाPunjabपंजाबShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दल