शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

देश असाच नाही बर्बाद झाला, चौकीदाराने २०-२० तास काम केलं : कन्हैया कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 17:06 IST

देश उगाच बर्बाद होत नसून चौकीदार साहेब दिवसांत २०-२० तास काम करत आहेत. ते देखील एकही सुट्टी न घेता, असा टोला कन्हैया यांनी लगावला.

पटना - बिहारमधील बैगुसराय मतदार संघातील सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. भारतीय टपाल विभाग सध्या घाट्यात असून त्यावरून कन्हैया कुमार यांनी मोदींवर टीका केली. मोदी दररोज २० तास काम करत असल्यानेच देश बर्बाद होत असल्याचं कन्हैया यांनी ट्विट केले.

कन्हैया कुमार यांनी ट्विटमध्ये म्हटले की, एअर इंडिया, बीएसएनएल, एचएएल यानंतर भारतीय टपाल विभागाची स्थिती बिकट झाली आहे. पोस्ट विभागाला १५ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. देश उगाच बर्बाद होत नसून चौकीदार साहेब दिवसांत २०-२० तास काम करत आहेत. ते देखील एकही सुट्टी न घेता, असा टोला कन्हैया यांनी लगावला.

 

दरम्यान भारत सरकारच्या टपाल विभागाने घाट्याच्या बाबतीत बीएसएनएल आणि एअर इंडियाला देखील मागे सोडल्याचे वृत्त माध्यमांमध्ये येत आहे. २०१८-१९ मध्ये टपाल विभाग १५ हजार कोटींनी घाट्यात आला आहे. मागील तीन वर्षांत टपाल विभागाचा घाटा १५० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे टपाल विभाग आता सर्वाधिक घाट्यात असलेला सरकारी विभाग ठरला आहे.

जेएनयू विद्यार्थी नेता कन्हैया कुमार सध्या बेगुसरायमधून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. त्यांच्यासमोर भाजपच्या गिरीराज सिंह यांचे आव्हान आहे. तर महाआघाडीकडून राजदने तनवीर हसन यांना उमेदवारी दिली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkanhaiya kumarकन्हैय्या कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी