शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 17:06 IST

Lok Sabha Elections 2024 And Smriti Irani : स्मृती इराणी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गांधी कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अमेठी लोकसभा जागेसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी स्मृती इराणी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गांधी कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीदरम्यान अमेठी मतदारसंघासह अनेक मतदान केंद्रांवर काँग्रेसने कब्जा केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

"अमेठीतील पराभवाचं त्यांना एवढं दुःख का वाटतं? ते लोक म्हणायचे की, स्मृती इराणी यांची योग्यता नाही. जे लोक बूथ लुटायचे, ते एका सर्वसामान्य कार्यकर्तीकडून पराभूत झाले. 1990 च्या दशकात गांधी कुटुंबातील एका सदस्याने एका ज्येष्ठ पत्रकाराला सांगितलं होतं की त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्ते त्यांच्यासाठी बूथ लुटलात."

"न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट तुम्ही पाहू शकता. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, महात्मा गांधींचे नातू राजमोहन गांधी यांनी राजीव गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली तेव्हा काँग्रेसने 97 बूथवर कब्जा केला होता" असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. 

2014 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी राहुल गांधींच्या बाजूने 1,00,000 मते टाकली होती, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच मुलायम सिंह यादव यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सोनिया गांधींनी त्यांना राहुल गांधींच्या बाजूने 1,00,000 मते देण्याची विनंती केली होती असंही म्हटलं आहे. अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जागांवर 20 मे रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशातील 80 जागांवर सात टप्प्यात मतदान होत आहे.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी