शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

कमी मतदानाचा फटका कुणाला, फायदा कोणाचा?; हिंदी भाषिक राज्यात ५.७ टक्के मतदान घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 09:35 IST

२०१९च्या तुलनेत यंदाच्या लोकसभेत १०२ जागांसाठी झालेल्या मतदानात ४ टक्के घट

नवी दिल्ली : २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी झालेल्या मतदानात ४ टक्के घट झाली आहे. या घटलेल्या मतदानाचा फटका कुणाला आणि फायदा कुणाचा याबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत. 

हिंदी भाषिक राज्यांमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा ५.७ टक्के कमी मतदान झाले. लोकसभेच्या १०२ जागांमध्ये ६ टक्के कमी मतदान झाले. त्यानंतर मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोग कामाला लागला आहे. शिवाय भाजपनेही मतदान वाढवण्यासाठी आपल्या रणनीतीत बदल केला आहे. 

आकडेवारी काय सांगते?हिंदी भाषिक पट्ट्यातही गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ५.७ टक्के कमी मतदान. भाजप व घटक पक्षांचे उमेदवार असलेल्या जागांवर २०१९च्या तुलनेत जवळपास ५.३२ टक्के कमी मतदान झाले आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार असलेल्या ठिकाणी मतदानाचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत २.५१ टक्के घटले आहे. 

याचा अर्थ काय? ६ टक्के मतदान कमी होणे म्हणजे जवळपास ७३ हजार ते ९० हजार लोकांनी मतदान केलेले नाही. एवढा मोठा फरक निवडणुकीत जय किंवा पराजयासाठी कारणीभूत ठरू शकतो. २०१९ मध्ये भाजपने ५७ जागांवर ७५ हजार पेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय मिळविला होता. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी