शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

मुख्य जलवाहिनीच्या गळतीमुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी

By admin | Published: January 16, 2017 12:44 AM

जळगाव : शहराला पाणीपुरवठा वाघुरच्या मुख्य जलवाहिनीला खोटेनगर स्टॉपजवळ गळती लागली आहे़ चार ते पाच वर्षापासून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने दररोज याठिकाणाहून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ या गळतीमुळे घनशाम नगरात पाणीच जात असल्याने रस्ते खराब झाले असून मोठ-मोठे गवत-झुडपे वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ पाहणी करण्या पलीकडे महापालिकेकडून दुसरी कुठलीही कारवाई होत नसल्याने येथील रहिवाश्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत़

जळगाव : शहराला पाणीपुरवठा वाघुरच्या मुख्य जलवाहिनीला खोटेनगर स्टॉपजवळ गळती लागली आहे़ चार ते पाच वर्षापासून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने दररोज याठिकाणाहून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ या गळतीमुळे घनशाम नगरात पाणीच जात असल्याने रस्ते खराब झाले असून मोठ-मोठे गवत-झुडपे वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ पाहणी करण्या पलीकडे महापालिकेकडून दुसरी कुठलीही कारवाई होत नसल्याने येथील रहिवाश्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत़
राष्ट्रीय महामार्गालगत सौभद्र बंगला ते खोटेनगर स्टॉप दरम्यान मुख्य जलवाहिनीला तीन ते चार ठिकाणी गळती लागली आहे़ यामुळे गळतीचे पाणी थेट घनशाम नगरात येते़ व दररोज हजारो लिटर पाणी पिंप्राळ्यात नाल्यात जात आहे़ यामुळे गळतीच्या ठिकाणी पाणी साठल्याने तलावासारखी परिस्थिती आहे़त्याठिकाणी गवत-झुडपे वाढली आहेत़ त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून मोठ्या प्रमाणावर आजारांचा प्रादुर्भाव होत आहे़ गेल्या वर्षी आजाराची लागण होवून उपचारादरम्यान्य मृत्यू झाला होता़ तसेच एका महिलेला झुडपांमुळे सर्पदंश झाला होता़
आमदारांनी केली पाहणी
आमदार सुरेश भोळे यांनीही रहिवाश्यांच्या तक्रारीवरून संबंधित जलवाहिनी गळतीच्या घटनास्थळाला भेट दिली़ तसेच येथील अभियंत्यांना कामाच्या सुचना दिल्या होत्या़ मात्र तरीही अद्यापर्यंत परिस्थिती जैसे थेच आहे, अशी माहिती रहिवासी कवी प्रभाकर महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली़
लवकरच काम हाती घेवू
येथील रहिवाश्यांनी तोंडी तक्रार केली आहे़ त्यानुसार पाहणी केली होती़ मात्र गळती आढळली नव्हती़ दरम्यानच्या काळात माणसे कमी असल्याने काम करता आले नाही़ मात्र येत्या आठवड्यात परिसरातील नियमितच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करून हे काम हाती घेण्यात येईल - डी़एसख़डके, अभियंता, पाणीपुरवठा विभाग मनपा