शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

तक्रारींचा पाऊस! प्रश्न सोडवण्यातही केंद्र सरकार ८८ टक्के गुणांनी पास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 12:28 PM

वर्षभरापूर्वीची एकही तक्रार शिल्लक राहिलेली नाही, हे विशेष.

पवन देशपांडे/ लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केद्र सरकारच्या विविध खात्यांकडे गेल्या २०० दिवसांत ‘मुसळधार पावसासारखा’ तक्रारींचाही पाऊस पडला आहे. मात्र, त्या सोडवण्यातही सरकार अग्रेसर राहिले असून, ६.३९ लाख तक्रारींपैकी ५.४७ लाख तक्रारी म्हणजेच ८८ टक्के तक्रारी सरकारच्या विविध खात्यांनी सोडवल्या आहेत. केद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि लोक तक्रार विभागाच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. १ जानेवारी २०२२ ते २० जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार वित्तीय सेवा (बँकिंग विभाग)च्या सर्वाधिक तक्रारी असून सर्वांत कमी तक्रारी उत्तर-पूर्व क्षेत्र विकास विभागाच्या आहेत.

५२ विभागांनी त्यांच्याकडे आलेल्या एकूण तक्रारींपैकी ९० टक्क्यांहून अधिक तक्रारींचे निवारण केले आहे. २९ विभागांनी ८० टक्क्यांहून अधिक तक्रारींचे निवारण केले. ५.४७ तक्रारींचे निवारण मिनिटाला २.२ तक्रारी, २०० दिवस ६.३९ लाख तक्रारी.

संसदीय कार्य ९९.२६ टक्के, वित्तीय सेवा (पेन्शन) ९९.२२% कायदा ९९.२१% नवीन आणि अक्षय ऊर्जा ९९.०६% सहकार १.६८% आरोग्य आणि कुटुंब कल्याण २५.२६% सामाजिक न्याय आणि रोजगार २८.९५% वर्षभरापूर्वीची एकही तक्रार शिल्लक राहिलेली नाही, हे विशेष. १,७८,६०४तक्रारी प्रलंबित  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार