शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तिसरे अपत्ये कसे झाले? शिक्षकांच्या अजब उत्तरांनी मध्यप्रदेश सरकार हादरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 09:18 IST

विचित्र कारणांमुळे हादरलेल्या प्रशासनाने आता त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे ठरविले आहे. यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे, जी या शिक्षकांची चौकशी करून तीन महिन्यांच्या आत रिपोर्ट देणार आहे. 

मध्य प्रदेशमध्ये २६ जानेवारी २००१ नंतर ज्या शिक्षकांना तिसरे अपत्य झाले त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. असे ९५५ शिक्षक आहे, परंतू आतापर्यंत १६० शिक्षकांनीच या नोटीसीला उत्तर दिले आहे. ही उत्तरे वाचून शिवराजसिंह सरकारच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. 

या शिक्षकांनी अशी कारणे शोधली आहेत, ज्याचा विचारही कोणी केला नसेल. आम्ही जेव्हा नोकरी पत्करली तेव्हा असला काही नियमच नव्हता, असे कारण काही शिक्षकांनी दिले आहे. तर काही शिक्षकांनी आम्ही नसबंदी ऑपरेशन केले परंतू ते फेल गेल्याचे कारण दिले आहे. आणखी एक कारण म्हणजे आम्हाला तिसरे मुल झाले, परंतू आता आम्ही त्यातील एक मुल नातेवाईकांना दत्तक देऊ असे म्हटले आहे. 

अशा कारणांमुळे हादरलेल्या प्रशासनाने आता त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे ठरविले आहे. यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे, जी या शिक्षकांची चौकशी करून तीन महिन्यांच्या आत रिपोर्ट देणार आहे. 

२६ जानेवारी २००१ ला सरकारने शिक्षण विभागाला एक नियम लागू केला होता. त्यामध्ये तिसरे मुल झाले तर त्या शिक्षकाला आपली नोकरी गमवावी लागेल असे म्हटले होते. विधानसभेत यावर प्रश्न विचारण्यात आल्यावर जिल्हा शिक्षण अधिकारी अतुल मोदगिल यांनी अशा शिक्षकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या शिक्षकांना आता १५ दिवसांत उत्तर द्यायचे  आहे. अनेकांनी आपल्याला या नियमाची माहिती नव्हती असेही कारण दिले आहे. आता या नोटीशींमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षक