शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; लोकांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 12:37 IST

आरोपींना लवकर अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा

राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा भागात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. याबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. काही अज्ञात व्यक्तींनी रात्री महात्मा गांधींच्या पुतळ्याचे शीर धडावेगळे करुन ते कचऱ्यात टाकले. रात्री एकच्या सुमारास चार-पाच जण परिसरात आले होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.  याच लोकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सकाळच्या सुमारास पुतळ्याची विटंबना झाल्याची बाब स्थानिकांच्या लक्षात आली. गांधीजींच्या पुतळ्यावर शीर नसलेले बघून स्थानिक संतप्त झाले. याप्रकरणी पोलीस अधिकारी महिपाल सिंह यांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरु असून लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक केली जाईल, असे सिंह यांनी सांगितले. गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपी लवकर पकडले न गेल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीstatue Vandalismपुतळ्यांची विटंबनाRajasthanराजस्थान