शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

रेल्वेची मोठी कारवाई; 'सामान्यांच्या हिता'साठी 32 अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 20:49 IST

रेल्वेनं आपल्या 32 अधिकाऱ्यांना निवृत्ती देण्याचं निश्चित केलेलं आहे.

नवी दिल्लीः रेल्वेनं आपल्या 32 अधिकाऱ्यांना निवृत्ती देण्याचं निश्चित केलेलं आहे. सामान्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही रेल्वेनं स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या अधिकाऱ्यांचं वय 50 वर्षांहून जास्त आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. रेल्वेतले हे अधिकारी कामात असक्षम असून, गटबाजी करत आहेत. त्यामुळेच त्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेच्या इतिहासात हे दुसऱ्यांदा झालं आहे. तत्पूर्वी 2016-17मध्ये रेल्वेनं चार अधिकाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती घेण्यास भाग पाडलं होतं. वर्षभरात एकदा समीक्षा होणं हा रेल्वेचा नियम आहे. परंतु कोणालाही सक्तीची सेवानिवृत्ती देण्याचा प्रकार फारच कमी होतो.  PMOने दिले निर्देशपीएमओनं नॉन परफॉर्मेंस आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या अधिकाऱ्यांचा निर्णय घेण्यास रेल्वेला सांगितलं होतं. पीएमओच्या निर्देशानुसार अशा लोकांवर कारवाई करण्यास सांगितलं होतं. हा आहे नियमसेंट्रल सिव्हील सर्व्हिसेज(पेन्शन)1972च्या नियमानुसार, 30 वर्षं सेवा पूर्ण केलेल्या 50 वर्षांच्या वरील अधिकाऱ्यांना रेल्वे घरी बसवू शकते. त्यासाठी सरकारला आधी नोटीस द्यावी लागणार आहे. तसेच तीन महिन्यांच्या वेतनाचा भत्ताही द्यावा लागणार आहे. अकार्यक्षमता आणि अनियमिततेच्या आरोपांनंतर ही कारवाई केली जाते. नियमांच्या कचाट्यात आता ग्रुप सीचेही अधिकारीसरकारकडे सक्तीची निवृत्ती देण्याचा पर्याय दशकांपासून आहे. परंतु त्याचा वापर फार कमी प्रमाणात करण्यात आलेला आहे. सध्या सरकार या नियमांचं कठोर अंमलबजावणी करण्याच्या विचारात आहे. या नियमांमध्ये आतापर्यंत ग्रुप ए आणि ग्रुप बीचे अधिकारी सहभागी होते. आता ग्रुप सीचे अधिकारीही या नियमांतर्गत आले आहेत. मोदी सरकारनं सर्वच केंद्रीय संस्थांकडून मासिक रिपोर्ट मागण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी