शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

राहुल गांधींना त्वरित अध्यक्ष बनवा !

By admin | Published: November 01, 2016 3:03 AM

राहुल गांधी यांना त्वरित पक्षाध्यक्ष बनवायला हवे.

नवी दिल्ली : राहुल गांधी यांना त्वरित पक्षाध्यक्ष बनवायला हवे. त्याबाबत होणारी अटकळबाजी पक्ष आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य पाहता योग्य ठरत नाही, असे माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी स्पष्ट केले आहे.राहुल गांधी यांना अध्यक्ष बनविण्याविषयी किंवा तशा प्रकारच्या दुसऱ्या ढाच्यात बसविण्याबाबत पक्षाने निर्णय घ्यावा. त्याबाबत अटकळी होत राहणे पक्षासाठी ठीक नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची होते, असे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी हे सातत्याने देशभरात लोकांच्या संपर्कात असून पक्षाला बळकट करण्याच्या प्रयत्नात आहेत. आम्ही जनतेकडे पक्षाचे सामाजिक धोरण आणि विचार ठोसपणे मांडावे, असे माझे वैयक्तिक मत आहे. मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना काँग्रेसकडे आकर्षित केले जावे.१८ वर्षांचे युवक पहिल्यांदा मतदान करणार असून त्यांना काँग्रेसच्या विचारधारेशी जोडले जावे, यावर्षीच्या प्रारंभी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून उत्तर प्रदेश आणि पंजाब ही राज्ये महत्त्वाची ठरतात. उत्तर प्रदेशात आपल्याला चांगल्या रणनीतीसह पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावे लागेल, तरच चांगला निकाल मिळू शकेल. पंजाबात गेल्या सहा महिन्यांमध्ये परिस्थिती खूप बदलली असून आमचे परिश्रम कामी आले आहेत.पक्षाचे मनोधैर्य आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे, असेही त्यांनी सांगितले. >आर्थिक सुधारणांची सूत्रधार काँग्रेसचआर्थिक सुधारणांची सूत्रधार काँग्रेसच असून त्याबाबत कोणाचेही दुमत नाही. मनमोहनसिंग १९९१ मध्ये अर्थमंत्री असताना आर्थिक सुधारणांना प्रारंभ झाला. आज आपण या सुधारणांचे रजतजयंती वर्ष साजरे करीत आहोत. मोदी सरकारने हाच आर्थिक सुधारणा कार्यक्रम पुढे नेण्याचे काम चालविले आहे. गेल्या तीन दशकांमध्ये पहिल्यांदा जनतेने एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत दिले आहे. मोदी सरकारकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या; मात्र त्या पूर्ण करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून गेल्या अडीच वर्षांमध्ये या सरकारला कोणताही नवा आर्थिक किंवा सामाजिक विचार समोर आणता आलेला नाही. या सरकारने यापूर्वीच्या संपुआ सरकारच्या योजनांचे रिपॅकेजिंगचे काम सुरू केले आहे, असेही ते म्हणाले.