शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

विद्यार्थ्यांना प्रयोगशील बनवा; मोदींची ‘परीक्षा पे चर्चा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 07:44 IST

‘परीक्षा पे चर्चा’मध्ये आवाहन : एक हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘विद्यार्थ्यांवर काही थोपविण्याऐवजी त्यांच्यामध्ये असलेल्या अंगभूत गुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांना प्रयोगशील केले तर सामर्थ्यशाली भारताची निर्मिती होईल,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाच्या पाचव्या सत्रात पंतप्रधानांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. तालकटोरा स्टेडियममध्ये विविध शाळांमधील एक हजार विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पेंटिंगची पाहणी केली. 

यावेळी बोलताना विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या विविध प्रश्नांना पंतप्रधानांनी सविस्तरपणे उत्तर दिले. जवळपास अडीच तास चाललेल्या कार्यक्रमाचे देशातील विविध भागांतूनही विद्यार्थी आभासी पद्धतीने जोडले गेले होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यावर अधिक भर दिला. परीक्षांचे ओझे न मानता, जीवनात सकारात्मक राहून ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया जीवनात निरंतर सुरू ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी नवीन शिक्षण धोरणावरही त्यांनी भाष्य केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीexamपरीक्षाssc examदहावी