शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

मालदीवचे राष्ट्रपती पुन्हा बरळले, सुब्रमण्यम स्वामी मोदींवर चिडले; 'मोदी एवढेच म्हणतील की...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 21:04 IST

संसदेत आज त्यांनी यावर भाष्य केले. मालदीवच्या लोकांना आपल्याला पाठिंबा दिला कारण त्यांना परदेशी सैन्याला हटवावे वाटत होते, असे ते म्हणाले.

मालदीव आणि भारतामधील संबंध आता ताणले गेले आहेत. राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू यांनी भारतीय सैन्याच्या पहिल्या तुकडीला १० मार्चपूर्वी भारतात पाठविणार असल्याचे म्हटले आहे. तर अन्य दोन विमान प्लॅटफॉर्मवरील सैन्याला १० मे पर्यंत माघारी पाठविले जाणार असल्याचे ते आज म्हणाले आहेत. 

संसदेत आज त्यांनी यावर भाष्य केले. मालदीवच्या लोकांना आपल्याला पाठिंबा दिला कारण त्यांना परदेशी सैन्याला हटवावे वाटत होते. तसेच आम्ही गमावलेला समुद्र देखील परत घ्यायचा आहे, असे मोइज्जू म्हणाले. आमचे सरकार अशा कोणत्याही समझोत्याला मंजुरी देणार नाही, जो देशाच्या संप्रुभतेविरोधात असेल, असे ते म्हणाले.

मोईज्जू हे १७ नोव्हेंबरला राष्ट्रपती बनले होते. तेव्हाच त्यांनी भारताचे ८८ सैनिक परत पाठविणार असल्याचे भाष्य केले होते. 

यावर आता भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची प्रतिक्रिया आली आहे. मालदीवने भारताविरोधात आणखी एक वक्तव्य केले आहे. यावर मोदी एवढेच म्हणतील, “कोई बोला नहीं और कोई रोता नहीं…”. अशा शब्दांत स्वामी यांनी मोदींच्या चुप्पीवर संधान साधले आहे. स्वामी यांनी ट्विट केले आहे.  

टॅग्स :MaldivesमालदीवSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी