शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

खोटे बोलणाऱ्या मोदींचे तोंड सर्जिकल टेप लावून बंद केले पाहिजे, ममता बॅनर्जींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 17:50 IST

भाजपा नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सातत्याने शाब्दीक चकमकी उडत आहे.

नागराकाटा (पश्चिम बंगाल) - गेल्या काही वर्षांमध्ये बंगालच्या राजकारणात एकछत्री अंमल प्रस्थापित करणाऱ्या ममता बॅनर्जींसमोर यावेळी भाजपाने जोरदार आव्हान उभे केले आहे. त्यामुळे भाजपा नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सातत्याने शाब्दीक चकमकी उडत आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ''मोदींना सत्ता आणि राजकारणातून दूर केले पाहिजे. तसेच त्यांचे तोंड चिटकणाऱ्या सर्जिकल टेपने बंद करून टाकले पाहिजे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.  ''पाच वर्षांच्या कार्यकाळापैकी साडे चार वर्षे नरेंद्र मोदी जगभ्रमंतीच करण्यात गुंतले होते. त्यामुळे शेतकरी आणि मध्यमवर्गाच्या समस्यांकडे लक्ष देण्यासांनी मोदींना वेळ मिळाला नाही. आता निवडणुका जवळ आल्याने मोदी प्रत्येकाला घाबरवत आहेत, धमकावत आहेत, खोटे बोलत आहेत. जर खोटं बोलण्याची स्पर्धा आयोजित केली गेली, त्यात नरेंद्र मोदींना पहिले बक्षीस मिळेल, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला.  ''मोदींना खोटे बोलता येऊ नये म्हणून यावेळच्या निवडणुकीत जनता नरेंद्र मोदींच्या ओठांना ल्युकोप्लास्ट लावून ते चिकटून टाकतील. देशहिताच्या दृष्टीने मोदींना केवळ पंतप्रधानपदच नव्हे तर राजकारणातूनही बाहेर करणे आवश्यक आहे.'' असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच मोदींनी मला धमक्या देऊ नयेत, तसे करणे ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरेल, अशा इशाराही त्यांनी दिला.  ''मोदींनी पाच वर्षांच्या कार्यकाळातील साडे चार वर्षए जग फिरण्यात घालवली. जेव्हा देशात शेतकरी आत्महत्या करत होते तेव्हा मोदी काय करत होते. जेव्हा नोटामंदीमुळे लोक मरत होते तेव्हा मोदी काय करत होते. जेव्हा कोट्यवधी लोक आपल्या नोकऱ्या गमवत होते. तेव्हा मोदी काय करत होते, अशा सवालांच्या फैरी ममता बॅनर्जी यांनी मोदींवर झाडल्या.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाtmcठाणे महापालिकाWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019