शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राष्ट्रगीत, वंदेमातरम् म्हणणारे ममतांना घुसखोर वाटतात : नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 15:21 IST

ममता बनर्जी ह्या निवडणूक आयोगावर दबाव आणत असल्याचा आरोप सुद्धा मोदींना यावेळी केला.

नवी दिल्ली - भाजप अध्यक्ष अमित शहांच्या रोड शो दरम्यान झालेल्या राड्यानंतर पश्चिम बंगाल हे देशाच्या राजकरणाचा केंद्रबिंदू बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाना साधला. बाहेरील देशातून येणारे घुसखोर टीएमसीवाल्याना दिसत नाही. मात्र, देशातील राष्ट्रगीताचा सन्मान करणारे त्यांना घुसखोर वाटतात असा टोला मोदींनी यावेळी लगावला. ते एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

विरोधीपक्ष निवडणुकीत अस्तीत्व टिकवून ठेवण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहे. खोटा प्रचार करून मला शिव्या देण्याच्या काम विरोधीपक्ष मधील नेते करत असल्याचा आरोप मोदींनी केला. बाहेरून येऊन देशात घुसखोरी करणारे ममता बनर्जी यांना कधीच दिसले नाही. मात्र, राष्ट्रगीत व वंदेमातरम् बोलणारे त्यांना घुसखोर वाटायला लागले. असा आरोप मोदींनी केला.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपेक्षा तिथे झालेल्या हिंसाचाराची जास्त चर्चा आहे. आधीच्या पंचायत समितीच्या  निवडणुकीच्यावेळी सुद्धा हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या, याची आठवण मोदींनी यावेळी करून दिली. ममता बनर्जी ह्या निवडणूक आयोगावर दबाव आणत असल्याचा आरोप सुद्धा मोदींनी यावेळी केला.

२०१४ निवडणुकीच्यावेळी भाजपला बहुमत मिळणार नाही असे बोलणारे चुकीचे ठरले. आताच्या निवडणुकीत भाजपला पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातच बहुमत मिळाले आहे. पश्चिम बंगाल मधील होणाऱ्या मतदानामुळे आम्ही ३०० चा आकडा पार करू असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019