शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

टाटा सन्सकडून व्यवस्थापनात फेरबदल

By admin | Published: November 04, 2016 5:09 PM

सायरस मिस्त्री यांना चेअरमनपदावरून दूर केल्याने निर्माण झालेला वाद संपलेला नसतानाच टाटा सन्सने आज नव्या व्यवस्थापनाची घोषणा केली.

 ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 4 - सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी चेअरमनपदावरून दूर केल्याने निर्माण झालेला वाद संपलेला नसतानाच टाटा सन्सने आज नव्या व्यवस्थापनाची घोषणा केली.  नव्या व्यवस्थापनामध्ये  एस. पद्मनाभन, मुकुल राजन आणि हरिष भट्ट यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 
 टाटा सन्सने एस. पद्मनाभन यांना उद्योग समुहाचे मुख्य एचआर यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय मिस्त्री यांच्या कारकीर्दीत टाटाचे माजी ब्रँड कस्टडियन असलेले मुकुल राजन यांच्याकडे टाटा सन्सच्या अमेरिका, सिंगापूर, दुबई आणि चीनमध्ये कार्यालाये सुरू करण्याच्या शक्यतेबाबत चाचपणी करतील. तसेच हरिश भट यांच्याकडे टाटाच्या ब्रँड व्यवस्थापनाची जबाबदारी असेल.  
सायरस मिस्त्री यांना टाटाच्या चेअरमनपदावरून दूर करण्यात आल्यानंतर चार दिवसांनी टाटाच्या एचआर विभाग प्रमुखांनी राजीनामा दिला होता.