शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
3
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
4
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
5
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
6
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
7
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
9
जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 
10
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
11
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
12
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
13
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
14
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
15
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
16
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
17
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
18
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
19
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

"भारतातील लोकसंख्येचा समतोल बिघडवण्यात आमिर खानसारख्या लोकांचा हात"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 9:22 PM

भाजप खासदार सुधीर गुप्ता यांचं वादग्रस्त विधान

मंदसौर: जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं लोकसंख्या नियंत्रण धोरणाची घोषणा केली आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनीदेखील लवकरच लोकसंख्या नियंत्रण धोरण लागू करण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर आता मध्य प्रदेशातील मंदसौरचे भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. भारतातील लोकसंख्येचा समतोल बिघडवण्यात आमिर खानसारख्या लोकांचा हात असल्याचं गुप्ता यांनी म्हटलं आहे.

देशाची लोकसंख्या अनियंत्रित होण्यात आमिर खानसारख्या लोकांचं हात आहे आणि हे देशाचं दुर्दैव आहे, असं गुप्ता म्हणाले. 'आमिर खानला पहिली पत्नी रीना दत्तापासून २ मुलं आहेत. दुसरी पत्नी किरण राव मुलांसोबत कुठे भटकणार याची चिंता नाही. पण आमिरनं तिसरीचा शोध सुरू केला आहे. एका हिरोचा हा संदेश आहे का?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

२०३० पर्यंत लोकसंख्या नियंत्रण धोरणाची अंमलबजावणीउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०२१ ते २०३० कालावधीसाठी लोकसंख्या धोरण लागू केली आहे. 'गरिबी आणि अपुऱ्या शिक्षणामुळे लोकसंख्या वाढते. काही समुदायांमध्ये जागरुकतेचा अभाव आहे. नवं लोकसंख्या धोरण २०३० पर्यंत लागू असेल,' असं योगी आदित्यनाथ नव्या धोरणाची घोषणा करताना म्हणाले.

टॅग्स :Aamir Khanआमिर खानBJPभाजपा