शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुन्हा कॉंग्रेसच्या 12 आमदारांनी दिले राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 16:07 IST

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला आलेले अनपेक्षित अपयशामुळे कॉंग्रेसमध्ये सद्या नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेसला आलेल्या अपयशानंतर कॉंग्रेसमध्ये जणुं राजीनाम्याची लाटच आली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीपासून तर प्रदेश अध्यक्ष आणि आमदार यांनी राजीनामे देणे सुरु केले आहे. त्यातच आता, मणिपूर येथील 12 आमदारांनी राजीनामे दिले असल्याचे समोर आले आहे . राहुल गांधींनी राजीनामा दिल्याने आम्ही सुद्धा राजीनामा देत असल्याचा खुलासा या आमदारांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला आलेले अनपेक्षित अपयशामुळे कॉंग्रेसमध्ये सद्या नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. दिल्ली पासून गल्लीपर्यंत राजीनामाचा धडका सुरु आहे. यात काहीजण पराभवाची जवाबदारी स्वीकारुन राजीनामे देत आहे तर काही जण पक्षाला सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहे. त्यातच आता, मणिपूर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष गैखंगम यांच्याकडे मणिपूर मधील 12 आमदारांनी एकाचवेळी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीची जवाबदारी घेत राहुल यांनी ज्याप्रमाणे आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे , त्याचप्रमाणे त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आम्ही सुद्धा राजीनामा देत असल्याचा खुलासा या आमदारांनी केला आहे. त्यामुळे आता राहुल गांधी किंवा कॉंग्रेस यावर काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरेल.