शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मणिपूरमध्ये परवानगी नाकारली, आता राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' कोठून सुरू होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 15:52 IST

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा येत्या 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमध्ये परवानगी मिळालेली नाही. एन विरेन सिंग यांच्या सरकारने इम्फाळमधील पॅलेस मैदानावर यात्रेला परवानगी नाकारली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता ही यात्रा कुठून सुरू करणार? याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. काँग्रेसने मणिपूर सरकारच्या या निर्णयाला दुर्दैवी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा येत्या 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

मणिपूर सरकारने परवानगी दिली नसल्यामुळे काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की, मणिपूर सरकारचा हा निर्णय दुर्दैवी आहे. मणिपूर काँग्रेस अध्यक्षांनी आठवड्यापूर्वी मुख्य सचिवांना परवानगीसाठी पत्र दिले होते. 5 दिवसांत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले होते. 3 दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष के मेघनाचंद्र हे मुख्य सचिवांना भेटायला गेले होते. पण आज आम्हाला माहिती मिळाली की पॅलेस ग्राउंड इंफाळ येथे परवानगी रद्द करण्यात आली आहे.

याचबरोबर, केसी वेणुगोपाल म्हणाले की, आज म्हणजेच बुधवारी सकाळी आमचे माजी मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांना भेटायला गेले आणि त्यांना विनंती केली, पण त्यांनी नकार दिला. मी मणिपूर, आसाम आणि नागालँडला भेट दिली आहे. त्यामुळे मी सांगू शकतो की तेथे यात्रेची लाट आहे. ही राजकीय यात्रा नाही. यात्रा यशस्वीतेसाठी लोक उभे राहिले आहेत, ती नक्कीच यशस्वी होईल. आम्ही फक्त मणिपूरपासून सुरुवात करू, आम्ही दुसरे ठिकाण सांगितले आहे. तेथील मुख्यमंत्र्यांनी आमचे माजी मुख्यमंत्री इबोबी सिंग यांना तोंडी संमती दिली आहे, असे केसी वेणुगोपाल यांनी सांगितले.

6200 किलोमीटरची यात्राराहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई अशी असणार आहे. राहुल गांधी 67 दिवसांत 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतून 6200 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात मार्गे महाराष्ट्रात पोहोणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसManipur State Congress Partyमणिपूर स्टेट काँग्रेस पार्टी