शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
2
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
3
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
4
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
5
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
6
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
7
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
8
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
9
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
10
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
11
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
12
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
13
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
14
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
15
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
16
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
17
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
18
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
19
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
20
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, जमावाचा भाजप कार्यालयाजवळ टायर जाळून रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 10:49 PM

गुरुवारी रात्री उशिरा मणिपूरच्या इंफाळमधील भाजपच्या प्रदेश कार्यालयाजवळ जमाव जमला. त्यांना रोखण्यासाठी आणि पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार झाल्याची बातमी आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा मणिपूरच्या इंफाळमधील भाजपच्या प्रदेश कार्यालयाजवळ जमाव जमला. यादरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या अनेक फैरी झाडल्या. पोलिसांचा जमावाने निषेध केला. पहाटे काही अज्ञात दंगलखोरांनी मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यातील हरोथेल गावात कोणतीही चिथावणी न देता गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. 

शरद पवारांच्या निमंत्रणावरुन PM मोदी महाराष्ट्रात येणार, पवारांनीच सांगितली तारीख

या परिसरातून एक मृतदेह सापडला असून काही जण जमिनीवर पडलेले दिसत आहेत. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, या भागात अजूनही गोळीबार सुरू असल्याने जमिनीवर पडलेले लोक मृत झाले की जखमी झाले हे लगेच स्पष्ट झाले नाही. लष्कराच्या अधिकृत ट्विटर हँडलवर तपशील देताना असे म्हटले आहे की, सशस्त्र दंगलखोरांनी सकाळी ५.३० वाजता कोणत्याही गोळीबार सुरू केला.

लष्कराच्या 'स्पीअर कॉर्प्स'च्या अधिकृत हँडलने सांगितले की, परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून या भागात तैनात करण्यात आलेल्या तुकड्या तातडीने जमवण्यात आल्या. दंगलखोरांच्या गोळीबाराला जवानांनी व्यवस्थित प्रत्युत्तर दिले. सैन्याच्या तत्पर कारवाईमुळे गोळीबार थांबला. या भागात अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. परिसरात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाल्याचीही माहिती आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

मे'च्या सुरुवातीला मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरमधील अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळण्याच्या मेईतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी ३ मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मोर्चा' काढण्यात आल्यानंतर संघर्ष सुरू झाला. मणिपूरच्या लोकसंख्येपैकी ५३ टक्के मेईटीस आहेत आणि ते प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतात. नागा आणि कुकी सारख्या आदिवासी समुदायांची लोकसंख्या ४० टक्के आहे आणि ते प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार