शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

मणिपूर हिंसाचार: जमावाने रुग्णवाहिका पेटवली, आई आणि 8 वर्षीय मुलासह तिघांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 13:56 IST

आठ वर्षीय मुलाला गोळी लागल्यानंतर आई त्याला घेऊन रुग्णालयात जात होती, वाटेतच जमावाने जाळून मारलं.

इंफाळ : गेल्या अनेक दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अद्याप शमलेला नाही. राज्यात विविध ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. दरम्यान, रविवारी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील इरोसेम्बा येथे जमावाने एका रुग्णवाहिकेला आग लावल्याची घटना घडली. या घटनेत आठ वर्षांचा मुलगा, त्याची आई आणि त्याच्या एका नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हिंसाचारात आठ वर्षीय मुलाच्या डोक्याला मार लागला होता. त्याची आई आणि नातेवाईक मुलाला इम्फाळमधील रुग्णालयात घेऊन जात होते. यावेळी काही लोकांनी सायंकाळी 6.30 च्या सुमारास इरोसेम्बा येथे रुग्णवाहिका थांबवली आणि तिला आग लावली. यावेळी वाहनातील तिघांचाही होरपळून मृत्यू झाला. टोन्सिंग हँगिंग (8), त्याची आई मीना हँगिंग (45) आणि नातेवाईक लिडिया लोरेम्बम (37) अशी जमावाच्या हल्ल्यात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत.

आसाम रायफल्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, घटनास्थळी आणि आसपास सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मृत तिघे मेईतेई समाजातील होते. ते सध्या कांगचूप येथील आसाम रायफल्सच्या मदत शिबिरात राहत होते. 4 जून रोजी सायंकाळी परिसरात गोळीबार सुरू झाला आणि छावणीतच त्याला गोळी लागली. आसाम रायफल्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ताबडतोब इंफाळमध्ये पोलिसांशी बोलून रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. पण, वाटेतच जमावाने तिघांना जाळून मारले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारfireआगDeathमृत्यूPoliceपोलिस