शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

मणिपूरला जाऊ शकतात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी; म्हणाल्या- 'पंतप्रधान मोदींनी घटनेच्या बहाण्याने बंगाल...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 20:40 IST

Manipur Violence: "पंतप्रधान मोदींनी छत्तीसगड आणि राजसथानसह इतर राज्यांचा उल्लेक करून देशाला तोडले, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे."

मणिपूरमधील दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढण्यात आल्याच्या घटनेवरून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी छत्तीसगड आणि राजसथानसह इतर राज्यांचा उल्लेक करून देशाला तोडले, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

ममता म्हणाल्या, ''पंतप्रधान मोदींनी केवळ मणिपूरवच भाष्य केले नाही, तर त्यांनी मणिपूरसोबत पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि राजस्थानलाही जोडले. पण देशाला तोडले. असे होत नाही. वाईट गोष्ट वाईटच असते. आमच्यावर हल्ला करण्यासाठी एखादी गोष्ट दाबने योग्य नाही. आज हे लोक हिंसाचार आणि महिलाच्या लुटीचे 'सौदागर' बनले आहेत.'' 

बनर्जी म्हणाल्या, आज आपल्या देशातील माता आणि बगिनी आज विलाप करत आहेत. एवढेच नाही, तर पीटीआयनुसार, ममता यांनी म्हटले आहे की, त्या मणिपूर दौरा करण्यासंदर्भात इतर राज्यांच्या मुख्यंमंत्र्यांसोबतही चर्चा करत आहेत.

काय म्हणाले होते PM मोदी?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे मानसून सत्र सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले होते "घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो अथवा मणिपूरची असो, भारताच्या कुठल्याही कोपऱ्यातील कुठल्याही राज्य सरकारने राजकीय वाद-विवाद बाजूला ठेऊन कायदा आणि सुव्यवस्थेला महत्व द्यायला हवे आणि स्त्रीच्या सन्मानाचे रक्षण करायला हवे.''

मोदी पुढे म्हणाले, मी देशातील जनतेला विश्वास देतो की, कुठल्याही गुन्नहेगाराला सोडले जाणार नाही. कायदा आपल्या संपूर्ण शक्तीनिशी पावले उचलेल. मणिपूरच्या मुलींसोबत जे घडले, त्यांच्या गुन्हेगारांना कधीही क्षमा केली जाणार नाही.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदी