शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

Manish Sisodia : जेलमध्ये गेल्यावर केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला नाही?; सिसोदियांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 11:49 IST

Arvind Kejriwal And Manish Sisodia : अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेल्यानंतर भाजपाकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेल्यानंतर भाजपाकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले की, सरकारच्या कोणत्याही मंत्र्याला अटक केल्यावर आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सरकारला कोणताही धोका नाही. पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर सरकार पडतं.

आप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या केंद्र सरकारला अरविंद केजरीवाल यांना अटक करून सरकार पाडायचं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचं हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी राजीनामा दिला नाही.

तुम्हाला अटक झाली तेव्हा तुम्ही उपमुख्यमंत्रीपद भूषवत होतात, तुम्ही राजीनामा का दिला, असा सवाल सिसोदिया यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मी आत गेलो तेव्हा त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. सत्येंद्र जैन आत होते, त्यांनी राजीनामा दिला नव्हता, मग मलाही आत टाकलं. मी खूप विभाग बघायचो, त्या विभागांचं काम थांबू नये म्हणून मी राजीनामा दिला.

आम आदमी पार्टीची एन्ट्री ही करप्शन मूवमेंटच्या बेसवर झाली होती. तसेच अशा परिस्थितीत केजरीवाल आणि इतर पक्षाचे नेते तुरुंगात आहेत आणि तुम्ही नुकतेच जामिनावर बाहेर आला आहात. अशा स्थितीत पक्षाची प्रतिमा खराब झाली... असं जेव्हा आप नेते मनीष सिसोदिया यांना एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं.  यावर मनीष सिसोदिया म्हणाले की, आमच्यावर आरोप होणार नाहीत याची आम्ही खात्री देऊ शकत नाही.

मनीष सिसोदिया म्हणाले की, आमच्या आमदारांवर असे आरोप करण्यात आले होते, ज्यात कोर्टालाच एजन्सीला सांगावं लागलं की ते त्यांच्यावर अन्याय का करत आहेत. असे अनेक आदेश आहेत ज्यात कोर्टाने एजन्सींना तुम्ही पक्षपातीपणा करत आहात असं सुनावलं. आमच्यावर अनेकदा आरोप झाले पण आम्ही क्लीन म्हणून बाहेर आलो.  

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपjailतुरुंगdelhiदिल्ली