शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

ईशरत जहाँप्रकरणातील अनेक कागदपत्रे गायब - राजनाथ सिंह

By admin | Published: March 10, 2016 1:55 PM

इशरत जहाँ प्रकरणातील अनेक कागदपत्रे गायब असल्याचे सांगत आधीच्या काँग्रेस सरकारने याप्रकरणी कोलांट्याउड्या मारल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - इशरत जहाँ प्रकरणातील अनेक कागदपत्रे गायब असल्याचे सांगत आधीच्या काँग्रेस सरकारने याप्रकरणी कोलांट्याउड्या मारल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केला. केंद्र सरकारने आपलं पहिलं प्रतिज्ञापत्र बदललं आणि दहशतवादासारख्या गंभीर मुद्यावर राजकारण केल्याचा आरोप करतानाच राजनाथ सिंह यांनी तत्कालिन गृह सचिव व सीबीआयने अॅटर्नी जनरलना लिहिलेली महत्त्वाची पत्रे गायब असल्याची माहिती संसदेत दिली.
ईशरत जहाँ ही निरपराध होती असा दावा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. मात्र, डेव्हिड हेडलीच्या साक्षीनं तसेच नंतर गृहसचिवांनी व अंडर सेक्रटरींनी केलेल्या खुलाशानंतर ईशरत जहाँप्रकरणी नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यासाठी पी. चिदंबरम यांनी तथ्यांची उलटापालट केल्याचा आरोप विविध स्तरांवर झाला. खासदार किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा संसदेत काढल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची व्यापक व सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे.