शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

विवाहितांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त

By admin | Published: August 21, 2015 10:29 PM

भारतीय कु टुंबांमध्ये सातत्याने कमी होत चाललेली व्यक्तिगत सहनशीलता आणि वैवाहिक जीवनातील वाढता ताणतणाव यामुळे देशात अविवाहितांच्या

इंदूर : भारतीय कु टुंबांमध्ये सातत्याने कमी होत चाललेली व्यक्तिगत सहनशीलता आणि वैवाहिक जीवनातील वाढता ताणतणाव यामुळे देशात अविवाहितांच्या तुलनेत विवाहितांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) एका अहवालात ही बाब उघड झाली आहे. या अहवालानुसार इ.स.२०१४ साली आत्महत्या करणाऱ्या एकूण लोकांपैकी ६५.९ टक्के विवाहित होते, तर २१.१ टक्के आत्महत्याग्रस्तांचे लग्न झाले नव्हते. आत्महत्या करणारे १.४ टक्के लोक घटस्फोटित अथवा कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या जोडीदारापासून विभक्त झाले होते. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अभय जैन यांनी शुक्रवारी वृत्तसंस्थेशी बोलताना ही आकडेवारी भारतीय कुटुंब व्यवस्थेतील गंभीर बदलाचे संकेत देत असल्याचे स्पष्ट केले. विवाहितांमधील वाढत्या आत्महत्यांची कारणमीमांसा करताना ते म्हणाले, देशात संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत असून विभक्त कुटुंबांकडे अधिक कल आहे. यामुळे कुटुंबातील संघर्ष वाढत असून व्यक्तिगत सहनशीलता सातत्याने कमी होत आहे. विभक्त कुटुंबात राहणारे दाम्पत्य आपल्या व्यावसायिक आणि खासगी समस्यांबद्दल एकमेकांसोबत मनमोकळी चर्चा करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. एकट्याने समस्यांना तोंड देत असल्याने ते नैराश्यग्रस्त होत आहेत आणि शेवटी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. (वृत्तसंस्था)