शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

उत्तराखंडात मध्यावधीची पडताळणी

By admin | Published: May 12, 2016 3:58 AM

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट संपून हरीश रावत मुख्यमंत्रिपदी आरूढ होणार असले तरी हे सरकार फार काळ चालविण्याची त्यांची इच्छा नाही.

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट संपून हरीश रावत मुख्यमंत्रिपदी आरूढ होणार असले तरी हे सरकार फार काळ चालविण्याची त्यांची इच्छा नाही.उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्ष नेतृत्वाने रावत यांना लवकरात लवकर विधानसभा विसर्जित करून निवडणूक घेण्याची शक्यता पडताळून बघण्याचा सल्ला दिला आहे. कारण बंडखोर आमदारांबाबत अंतिम निर्णय अद्याप यायचा आहे. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेण्याचीही सूचना रावत यांना करण्यात आली आहे. जाणकारांच्या मते रावत यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला तरीही निवडणूक होईपर्यत त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड उत्साह आहे. कपिल सिब्बल यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी केली.