शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

गृह मंत्रालयने BSFची पॉवर वाढवली, सीमेच्या 50KM आत जाऊन करता येणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 15:30 IST

आता बीएसएफच्या अधिकाऱ्यांना पश्चिम बंगाल, पंजाब आणि असाममध्ये सीमेच्या 50 किलोमीटर आत जाऊन तपास, अटक आणि इतर कायदेशीर कारवाई करता येणार.

नवी दिल्ली: केंद्रीय गृह मंत्रालयानेसीमा सुरक्षा दलाचे(BSF) अधिकार क्षेत्र वाढवलं आहे. आता बीएसएफ अधिकाऱ्यांना अटक, तपास आणि जप्तीचे अधिकार देण्यात आले आहेत. बीएसएफ अधिकारी पश्चिम बंगाल, पंजाब आणि असाममध्ये अटक आणि तपास करण्यासाठी सक्षम असतील. बीएसएफला सीआरपीसी, पासपोर्ट कायदा आणि पासपोर्ट(भारत प्रवेश) कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्याचे अधिकार मिळाले आहेत.

राज्यात 50 किमीपर्यंत कारवाई करता येणार

असाम, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये बीएसएफला तपास आणि अटक करण्याचा अधिकार मिळाला आहे. बीएसएफ अधिकारी तीन राज्यांमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान सीमेपासून 50 किमी आतपर्यंत कारवाई करू शकतील. यापूर्वी ही लिमीट 15 किलोमीटर होती. याशिवाय, बीएसएफ अधिकाऱ्यांना नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर आणि लडाखमध्ये तपास आणि अटक करण्याची परवानगी असेल.

गुजरातमधील अधिकारक्षेत्र कमी केलं

दरम्यान, या निर्णयासह गुजरातमध्ये बीएसएफचे कार्यक्षेत्र कमी करण्यात आले असून सीमेची मर्यादा 80 किमीवरुन कमी करुन 50 किमी करण्यात आली आहे, तर राजस्थानमध्ये पूर्वीप्रमाणे 50 किमी ठेवण्यात आलं आहे. मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा आणि मणिपूर या पाच ईशान्य राज्यांसाठी आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी कोणतीही सीमा निश्चित केलेली नाही.  

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलHome Ministryगृह मंत्रालय