शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

सरकारी इमारतींवर आता मोबाईल टॉवर

By admin | Published: September 12, 2015 3:01 AM

कॉल ड्रॉपसह अन्य नेटवर्क समस्यांचा सामना करणाऱ्या मोबाईल युजर्सना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न म्हणून, राजधानी दिल्ली आणि अन्य काही शहरांमधील शासकीय

नवी दिल्ली : कॉल ड्रॉपसह अन्य नेटवर्क समस्यांचा सामना करणाऱ्या मोबाईल युजर्सना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न म्हणून, राजधानी दिल्ली आणि अन्य काही शहरांमधील शासकीय इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने घेतला आहे.यासंदर्भात आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि अशा प्रकारचे टॉवर्स उभारण्यासाठी प्रस्ताव आणणे आणि सूचना करण्याचे काम दूरसंचार विभागालाच करावे लागणार आहे. हा मुद्दा केवळ शासकीय इमारतींशी संबंधित असल्याकारणाने मोबाईल टॉवर्स उभारण्याच्या दिशेने आवश्यक असलेले पाऊल तात्काळ उचलले जाऊ शकते, असे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. राजधानीत नेटवर्कची समस्या तीव्रगेल्या काही महिन्यांत दिल्लीसह अन्य अनेक शहरांमध्ये नेटवर्कची समस्या तीव्र होत चालली आहे. निवासी भागांमधील मोबाईल फोन टॉवर्सपासून आरोग्याला धोका निर्माण होेण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे दिल्लीतील महानगरपालिका प्रशासनाने अनेक मोबाईल टॉवर्स सील केले आहेत. निदान आमची कार्यालये असलेल्या इमारतीच्या ठिकाणी तरी मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आम्ही शक्य ती आवश्यक पावले उचलणार आहोत. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि ग्राहकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकार सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे, असे हा अधिकारी म्हणाला.

(लोकमत न्यूज नेटवर्क)