शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

मोदी स्वत:ची 'मन की बात' देशावर लादतात - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 8:23 PM

देशातील जनतेची मन की बात न ऐकता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ची मन की बात देशावर लादतात, अशा शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.

नवी दिल्ली, दि. 02 - देशातील जनतेची मन की बात न ऐकता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ची मन की बात देशावर लादतात, अशा शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदी केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चर्चा करुन देश चालवत आहेत, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली. नवी दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात आज ते बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदीवर हा आरोप केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चर्चा न करता ते संघाशी बोलतात. काँग्रेस आणि भाजपमध्ये हाच फरक आहे. काँग्रेसला देशातील सर्वांचा आवाज राजकारणात आणायचा आहे. मात्र भाजपला सर्वसामान्यांचा आवाज राजकारणात नको आहे,  अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे काँग्रेस व्यावसायिक लोकांचा आवाज समोर आणण्यासाठी नव्या समितीवर काम करत आहे. राहुल गांधीच्या म्हणाले व्यवसायिक लोकांना राजकारणात सामाविष्ट कराण्याचा हा एक प्रयत्न आहे. काल मंगळवारी राहुल गांधी यांनी आपला मतदार संघ अमेठी जवळील जगदीशपूरच्या शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्गवर हेत असेल्या भूमी अधिग्रहणाच्या प्रकरणावर त्यांच्याशी चर्चा केली. याशिवाय लखनऊमधील 90 शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.आज दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये शशी थरुर, मिलिंद देवरा उपस्थित होते. यावेळी त्यांनी एका नव्या वेबसाईटचे लाँचिग केलं. असंघटित कामगार वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसकडून प्रोफेशन काँग्रेसची उभारणी करण्यात येणार आहे. असंघटित कर्मचाऱ्यांना राजकारणात आणण्यासाठी काँग्रेसकडून या आघाडाची निर्मिती केली जाणार आहे त्याद्वारे व्यावसाईक लोकांना काँग्रेसमध्ये जोडलं जाईल. यावेळी ते म्हणाले की, देशातील व्यवसाईक लोकांचा आवाज राजकारण्याप्रर्यंत पोहचेल.