शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोदींचा भाजप : एक महाप्रबळ पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 05:13 IST

मतदारांना राष्ट्रवाद आणि देशभक्तीचे वेष्टण लावून विकास योजनांची ‘टॉफी’ खाऊ घालणे ही या लोकसभा निवडणुकीतील भाजपची रणनीती राहिली आहे.

- अभय कुमार दुबेमतदारांना राष्ट्रवाद आणि देशभक्तीचे वेष्टण लावून विकास योजनांची ‘टॉफी’ खाऊ घालणे ही या लोकसभा निवडणुकीतील भाजपची रणनीती राहिली आहे. मतदारांनी ही ‘टॉफी’ नरेंद्र मोदी यांच्या करिश्माई हातांनी खाल्ली आहे, हे या निवडणुकीचे खास वैशिष्ट्य. मोदींकडे निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही होते. एक बळकट पक्षसंघटन, अमाप संसाधन, एक सुपरिभाषित नेतृत्व, उत्तम व्यवस्थापन आणि अख्ख्या देशाला ऐकविण्यासाठी एक कहाणी! मोदींसमोर त्यांचे विरोधक प्रत्येकच बाबतीत कमजोर होते. परिणामी जनादेश मोदींच्या पदरात पडला.या निकालावरून पहिला निष्कर्ष असा काढता येईल की, भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भूतकाळातील काँग्रेसप्रमाणे ‘महाप्रबळ पक्षा’चा दर्जा प्राप्त केला आहे. आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू ही तीन राज्ये वगळता देशाच्या अन्य सर्वच राज्यांमध्ये भाजपची पाळेमुळे खोलवर रुजताना दिसत आहेत. २०१४ मध्ये भाजप पूर्व भारतात कमजोर होता. परंतु या वेळी भाजप दहा राज्यांचे क्षेत्र असलेल्या या भागातही प्रमुख पक्ष बनला आहे. पुढील पाच वर्षांत दक्षिणेतही भाजपचा झेंडा फडकल्याचे दिसले तर त्यात नवल वाटणार नाही.(राजकीय विश्लेषक)

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी