शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

‘जय श्री राम’ म्हणणाऱ्यांना मोहन भागवत यांचा महत्वाचा सल्ला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 10:57 IST

गेल्या 75 वर्षात आपण योग्य दिशेने प्रगती केली नसल्यामुळे देशाचा विकास झाला नाही.

नवी दिल्ली:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी सतत धर्म आणि देवाचे नाव घेणाऱ्यांना सुनावलं आहे. संत ईश्वर सन्मान समारोह 2021 मध्ये बोलत असताना भागवत म्हणाले की, 'आपण जय श्री रामच्या घोषणा देतो, पण आपण त्यांच्यासारखे बनले पाहिजे. रामाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याची गरज आहे.'

भागवतांचा मोठा सल्ला

दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात संघप्रमुख भागवत म्हणाले की, 'आम्ही जय श्री रामचा नारा खूप जोरात लावतो. पण आपणही त्यांच्यासारखे व्हायला हवे. भरतासारख्या भावावर फक्त देवच प्रेम करू शकतात, आपण करू शकत नाही, असा सर्वसामान्यांचा समज आहे. त्यामुळेच अनेकजण रामाच्या मार्गावर जात नाहीत. रामाप्रमाणे स्वतःचा स्वार्थ सोडून लोकांचे भले करणे अवघड काम आहे.

भागवत पुढे म्हणतात, मनापासून काम केले तर देशाची प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी सर्वांना आपला भाऊ मानला पाहिजे. सेवा आणि लोककल्याणाची कामे केवळ घोषणा देऊन होत नाहीत, तर त्यासाठी पूर्ण जाणीवेने जमिनीवर उभे राहून काम करावे लागते. गेल्या 75 वर्षात आपण त्या दिशेने प्रगती केली नसल्यामुळे देशाचा विकास झाला नाही. पण,जर आपण आपला अहंकार बाजूला ठेवून काम केले तर आपण हे ध्येय गाठू शकतो. RSS संघटना ही सेवा संबंधित कार्यक्रमांसाठीही ओळखली जाते, असे ते म्हणाले. तसेच, संघाचे स्वयंसेवक आणि संपूर्ण देशातील येणाऱ्या पिढ्याही मूल्यांनी परिपूर्ण व्हाव्यात, यासाठी भारतीय कुटुंबातील आचार-विचार प्राधान्याने लक्षात घेऊन काम करण्याचा सल्ला मोहन भागवत यांनी यावेळी दिला आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत