शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

खोऱ्यात सुरक्षा दलाच्या जादा १00 तुकड्या

By admin | Published: July 01, 2017 1:03 AM

काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना आणि दहशतवादी हल्ल्यांत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर

शीलेश शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना आणि दहशतवादी हल्ल्यांत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने तिथे सुरक्षा दलाच्या जादा १00 तुकड्या तैनात केल्या आहेत.आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाच्या ११५ तुकड्या होत्या. आता ती संख्या २१४ झाली आहे. ईदनंतर आणि अमरनाथ यात्रेच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली. तसेच अमरनाथ यात्रेच्या काळात भाविकांवर हल्ले होण्याचा अंदाजही अहवालात होता. त्यामुळे केंद्र सरकारने तेथील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करतानाच, तेथील फुटीर नेत्यांना ताब्यात घ्यायलाही सुरुवात केली आहे. अमरनाथ यात्रेच्या काळात कोणताही गोंधळ उडू नये आणि ती शांततेत पार पडावी, यासाठी गृह मंत्रालय पूर्ण खबरदारी घेत आहे. यात्रा सुरू झाली असून, ती सुरळीत व्हावी, असे प्रयत्न सर्व बाजूंनी घेतले जात आहेत. सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही ढिलाई राहू नये, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.