शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

खासदार आदर्श ग्राम योजना सुरू

By admin | Published: October 12, 2014 2:14 AM

लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भारताचा विकास करण्याच्या उद्देशाने शनिवारी ‘खासदार आदर्श ग्राम योजने’चा शुभारंभ झाला.

नवी दिल्ली : लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भारताचा विकास करण्याच्या उद्देशाने शनिवारी ‘खासदार आदर्श ग्राम योजने’चा शुभारंभ झाला. या योजनेखाली प्रत्येक खासदाराला 2क्16 र्पयत एका गावाचा आणि 2क्19 र्पयत दोन गावांचा विकास करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ही योजना आपल्या ‘सकारात्मक राजकारणा’मुळे देशभरातील गावागावांत झपाटय़ाने पोहोचेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
  ही योजना मागणीवर आधारित असावी, समाजाकडून प्रेरित असावी आणि यात लोकांचा सहभाग असावा, अशा तीन अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या. मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये ही योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत खासदारांना कोणतेही गाव निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. परंतु निवडलेले गाव हे त्याचे/तिचे वा त्याच्या सासरच्या मंडळींचे नसावे. आपण स्वत: वाराणशी या आपल्या मतदारसंघातील गावाची निवड करणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्सर्व 8क्क् खासदारांनी प्रत्येकी तीन गावे निवडली तर 2क्19 र्पयत सुमारे 25क्क् गावांचा विकास होईल. परंतु प्रत्येक खासदाराला 2क्16 र्पयत किमान एका गावाचा विकास करावा लागेल. या योजनेच्या धर्तीवर राज्येही आपल्या आमदारांसाठी अशी योजना सुरू करू शकतात. तसे झाले तर आणखी 6 ते 7 हजार गावांचा विकास होईल.