शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

भारतातील मुस्लिम अल कायदा संपवतील - मोदींना विश्वास

By admin | Published: September 30, 2014 9:36 AM

भारतातील मुस्लीम समाज अल कायदाचा दहशतवाद कधीही यशस्वी होवू देणार नाही असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.

ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. ३० - भारताविरोधात लढण्याची घोषणा करणा-या अल कायदा या दहशतवादी संघटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिले आहे. भारतातील मुस्लीम समाज अल कायदाचा दहशतवाद कधीही यशस्वी होवू देणार नाहीत,   असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. काऊंसिल फॉरेन रिलेशनला (सीएफआर) संबोधित करताना त्यांनी भारतीय मुस्लिम अल कायदाचा हा दहशतवाद संपवतील, असे सांगितले. यावेळी त्यांनी दहशतवाद, सीमावाद यासारख्या विविध विषयांवरील प्रश्नांनार उत्तरे दिली. 
दहशवाद हा फक्त दहशतवाद असतो, त्यात चांगले किंवा वाईट असे काहीही नसते. सर्व देशांनी धर्म, जात विसरून मानवतेच्या आधारावर एकत्र येऊन दहशतवादाविरोधात लढा दिला पाहिजे, असे ते म्हणाले. 
भारतीय भूमी ही बुद्ध, महात्मा गांधी यांची आहे, त्यामुळे भारतातील नागरिक कधीच दहशतवादी संघटनांना साथ देणार नाहीत, असे ते म्हणाले. देशातील मुस्लीम समाजावर देशाचा पूर्ण विश्वास आहे, अल कायदाचा हा दहशतवाद भारतातील मुस्लिम समाज कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
यापूर्वीही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही मोदींनी अल कायदाला सडेतोड उत्तर दिले होते. भारतातील मुस्लिम देशासाठी जगतील आणि प्रसंगी देशासाठी बलिदानही देतील, असा विश्वास त्यांनी त्या मुलाखतीत व्यक्त केला होता.