शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

म्हैसूर विमानतळाचे नाव 'टिपू सुलतान'? काँग्रेसच्या मागणीमुळे सभागृहात गोंधळ, भाजपाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 12:15 IST

Mysuru airport : विमानतळाचे नामकरण टिपू सुलतान करण्याच्या प्रस्ताव ठेवल्यानंतर भाजपा आमदारांनी सभागृहात उभे राहून विरोध केला.

बंगळुरू : टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून कर्नाटकात पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. या मुस्लिम शासकाबद्दल वेळोवेळी वाद निर्माण होतात. दरम्यान, म्हैसूर विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या काँग्रेस आमदार प्रसाद अब्बय्या यांच्या मागणीवरून नवा वाद सुरू झाला आहे. भाजपा आमदारांनी विधानसभेत चांगलाच गदारोळ केला.

विमानतळाचे नामकरण टिपू सुलतान करण्याच्या प्रस्ताव ठेवल्यानंतर भाजपा आमदारांनी सभागृहात उभे राहून विरोध केला. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला. यानंतरही कर्नाटक विधानसभेने केंद्र सरकारला प्रसिद्ध व्यक्तींच्या नावावर चार विमानतळांचे नाव देण्याचे आवाहन करणारा ठराव एकमताने मंजूर केला आहे. यामध्ये हुबळी विमानतळाला क्रांतिवीर सांगोली रायण्णा, बेलागावी विमानतळाचे नाव कित्तूर राणी चेन्नम्मा, शिवमोग्गा विमानतळाचे नाव राष्ट्रकवी डॉ. के.व्ही. पुट्टप्पा (कुवेंपू) आणि विजयपुरा विमानतळाला जगद्ज्योती बसवेश्वरांचे नाव देण्यात येणार आहे.

सिद्धरामय्या मंत्रिमंडळातील मंत्री एम बी पाटील यांनी स्पष्ट केले की, विमानतळांसाठी प्रस्तावित नवीन नावे केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर केली जातील. मात्र, केंद्र सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावात म्हैसूर विमानतळाचे 'टिपू सुलतान विमानतळ'मध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे 2016 मध्ये सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना त्यांनी 10 नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान यांचा वाढदिवस 'टिपू जयंती' म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती. मात्र, 2019 मध्ये भाजपाची सत्ता आल्यावर हा उत्सव बंद झाला.

दरम्यान, या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कर्नाटकात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आणि सिद्धरामय्या पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी कित्तूर राणी चन्नम्मा, कर्नाटकातील माजी संस्थानाची राणी (ज्याने ब्रिटिशांविरुद्ध बंड केले) आणि टिपू सुलतान यांचा 'स्वाभिमानासाठी लढण्यासाठी प्रेरणा' म्हणून उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांनी कित्तूर चन्नम्मा यांच्या ब्रिटीश सैन्याला तोंड देताना दाखवलेल्या शौर्याबद्दल चर्चा केली आणि त्यांचे शौर्य आणि तत्त्वे साजरे करण्याच्या मागील पुढाकाराचे कौतुक केले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणsiddaramaiahसिद्धरामय्या