शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी बेपत्ता, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 16:46 IST

पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना राज्यातील नादिया जिल्ह्यातील एक निवडणूक अधिकारीच बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आज याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार नादिया जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी अर्णब रॉय हे निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वीपासून बेपत्ता आहेत. काल दुपारपासूनच त्यांचा कुठलाही ठावठिकाणा लागलेला नाही. तसेच त्यांचा मोबाईलही बंद असल्याचे उघड झाले आहे. अर्णब रॉय यांच्या संदर्भातील अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या वाहनचालकाचीही चौकसी केली आहे. 

अर्णब रॉय हे बिप्रसाद चौधरी अभियांत्रिकी महाविद्यालयात निवडणुकीचे काम पाहण्यासाठी केले होते. त्यानंतर दुपारी भोजनाच्या वेळेपासूनच ते बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. ते ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रभारी होते. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग