शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

गोरक्षेच्या नावे हिंसाचार करणारे नरभक्षक आहेत

By admin | Published: July 15, 2017 12:26 AM

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हे स्वयंघोषित गोरक्षक म्हणजे नरभक्षक आहेत

अहमदाबाद : गोरक्षणाच्या मुद्द्यावरून देशात हाणामारी, हत्या यांसारख्या हिंसक घटना घडत असताना, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हे स्वयंघोषित गोरक्षक म्हणजे नरभक्षक आहेत, अशी टीका केली आहे. यामुळे सर्व स्तरातून भाजपा व केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनीनी कायदा हातात घेणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. अहमदाबादमध्ये पश्चिम विभागातील राज्यांच्या सामाजिक कल्याण विभागांची प्रादेशिक परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात ते बोलत होते. गोरक्षेच्या नावे अल्पसंख्यांक व दलितांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात विचारल्यावर गहलोत म्हणाले की कायदा हातात घेणाऱ्या कोणाचीही सुटका होता कामा नये. गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्या लोकांवर काटेकोरपणे कारवाई केली जाईल.