शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Narendra Modi : "श्रीलंकेला कच्चातिवू बेट देऊन काँग्रेसने देशाची अखंडता कमकुवत केली"; मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 12:01 IST

Narendra Modi And Congress : नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेला कच्चातिवू बेट देण्याच्या निर्णयावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी श्रीलंकेला कच्चातिवू बेट देण्याच्या निर्णयावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस देशाची अखंडता आणि हित 'कमकुवत' करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मोदींची ही प्रतिक्रिया माहितीच्या अधिकाराच्या (RTI) रिपोर्टनंतर आली आहे, ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने 1974 मध्ये श्रीलंकेला कच्चातिवू बेट कसं दिलं होतं याबाबत खुलासा झाला आहे.

RTI रिपोर्ट हा  'डोळे उघडणारा आणि धक्कादायक' असल्याचं वर्णन करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या कृतीमुळे लोकांना राग आला आहे आणि काँग्रेसवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 

सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटलं आहे की, "हे डोळे उघडणारे आणि धक्कादायक आहे! नवीन तथ्ये उघड करतात की, काँग्रेसने कसं कच्चातिवू बेट श्रीलंकेला सुपूर्द केलं. याचा प्रत्येक भारतीयाला राग आहे आणि आपण काँग्रेसवर कधीच विश्वास ठेवू शकत नाही हे लोकांच्या मनात आहे. भारताची एकता, अखंडता आणि हित कमकुवत करणे ही काँग्रेसची कार्यपद्धती आहे."

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील याबाबत ट्विट केलं आहे. "काँग्रेसने स्वतः कच्चातिवू सोडलं आणि त्यांना याबद्दल कोणताही पश्चात्ताप झाला नाही. कधी काँग्रेसचे खासदार देशाचे विभाजन करण्याविषयी बोलतात, तर कधी भारतीय संस्कृती आणि परंपरांना बदनाम करतात. यावरून ते भारताच्या एकता आणि अखंडतेच्या विरोधात असल्याचे दिसून येते. त्यांना फक्त आपला देश तोडायचा आहे" असं अमित शाह यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसTamilnaduतामिळनाडूSri Lankaश्रीलंका