शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:35 IST

तेलगू देसमच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा व ईशान्येतील राज्यांमध्ये भाजपाला मिळालेला विजय यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात काही फेरबदल करतील, अशी चर्चा आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली  - तेलगू देसमच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा व ईशान्येतील राज्यांमध्ये भाजपाला मिळालेला विजय यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात काही फेरबदल करतील, अशी चर्चा आहे. काही मंत्र्यांच्या कामावर पंतप्रधान नाराज आहेत. त्यामुळे कोणावर अतिरिक्त जबाबदारी देण्याऐवजी नव्या चेहºयांना संधी दिली जावी, असे वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे.एक नेता म्हणाला की, ईशान्येत भाजपाला यश मिळवून देण्यात भूमिका बजावलेल्या नेत्यांना मंत्रिपद देऊन सन्मानित केले जाऊ शकेल.राज्यसभा निवडणुकांनंतरच फेरबदलाबाबत निर्णय घेतला जाईल. मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदलाबाबतही निर्णय होईल. केरळ, ओडिशा व तामिळनाडूमध्ये स्थिती सुधारण्याचा दबावही सध्या पक्षावर आहे. उत्तरेत पक्षाला लोकसभेत मिळणाºया जागांमध्ये घट झाल्यास त्यांची भरपाई या तीन राज्यांमधून व्हावी, असे गणित पक्षाला जुळवायचे आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार