शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

नशिराबाद पाणी टंचाई

By admin | Published: March 11, 2016 10:26 PM

नियोजनाअभावी ठणठणाट

नियोजनाअभावी ठणठणाट
वाघूरचे पाणी मिळूनही ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी पाण्याचा ठणठणाट आहे. ८ ते १० दिवसाआड मिळणार्‍या पाण्यामुळे वैतागलो आहे. ग्रामपंचायतीच्या ठिसळ नियोजन व हलगर्जीपणामुळे पाण्यासाठी वणवण आहे. आश्वासनांची पूर्तता होत नाही, हे दुर्दैव आहे.
-ज्ञानेश्वर लक्ष्मण जोशी
योजना कागदावरच
गावासाठी अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या मात्र त्या कागदावरच राहिल्या. आम्ही फक्त आश्वासनच ऐकतो मात्र त्याची पूर्तता आजतागायत डोळ्यांनी दिसलेली नाही, त्यामुळे पर्यायाने पाणी द्या नाही तर खुर्ची सोडा, असे म्हणावे लागत आहे.
-जयश्री सुरेश अकोले
भटकंती नशिबालाच
पाणी समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. कायमस्वरुपी पाणी योजना तातडीने कार्यान्वित व्हावी, हीच अपेक्षा
-आशा जनार्दन माळी
लोकप्रनिधीच जबाबदार
पाणीटंचाईला -आजी-माजी पदाधिकारीच जबाबदार आहे. संभाव्य पाणीटंचाईचे नियोजन नसल्यानेच वणवण आहे, ठिकठिकाणी होणारी जलगळती थांबवावी, हीच अपेक्षा
-एम.एस.म्हसकर
सुस्त प्रशासन
वर्षानुवर्षापासूनची पाणी टंचाई आता अंगवळणी पडत आहे मात्र सुस्त प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे. ग्रामस्थांचे हाल थांबवावे, पाणी योजना मार्गी लावावी.
-किशोर पिंगळे