शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

म्हणून सिद्धूंनी तडकाफडकी दिला राजीनामा, ही आहेत नाराजीची कारणे, सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रात लिहितात की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 16:27 IST

Navjot Singh Sidhu Rresigns: नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन पंजाबच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

नवी दिल्ली - पंजाबकाँग्रेसमध्ये सुरू असलेले राजकीय वादळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना नारळ देऊन मुख्यमंत्रिपदावरून पायउतार केल्यानंतर सुटकेच्या निश्वास टाकणाऱ्या काँग्रेसच हायकमांडची चिंता आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी वाढवली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन पंजाबच्याराजकारणात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, सिद्धूंनी सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनाम्याचा पत्रामधून  त्यांची नाराजी उघड झाली आहे. पंजाबच्या भविष्याशी तडजोड करण्याची माझी इच्छा नाही. नवज्योत सिंग सिद्धू  (Navjot Singh Sidhu Rresigns) यांनी राजीनाम्यामागच्या खऱ्या कारणाचा पत्रात उल्लेख केलेला नाही. मात्र नवज्योत सिंग सिद्धू आणि चरणजीत सिंग चन्नी यांच्यामध्ये फारसे पटत नव्हते. तसेच चन्नी यांच्या काही निर्णयावर सिद्धू नाराज होते. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा. (So Sidhu abruptly resigned, these are the reasons for displeasure )

सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात सिद्धू यांनी लिहिले की, तडजोडी केल्यामुळे माणसाचे चरित्र संपुष्टात येते. मी पंजाबच्या भविष्यासोबत तडजोड करू शकत नाही, त्यामुळे मी पंजाब प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मात्र मी यापुढेही काँग्रेससाठी काम करत राहीन.

ही आहेत सिद्धूंच्या नाराजीची कारणे- कॅबिनेटमध्ये ज्यापद्धतीने पोर्टफोलियोचे वाटप झाले त्यावर सिद्धू समाधानी नव्हते. - नव्या कॅबिनेटमध्ये सुखविंदर सिंग रंधावा यांना गृहमंत्री बनवण्यात आले, मात्र सिद्धू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा याला विरोध होता. - अमृतसर सुधार ट्रस्टचे लेटर चरणजित सिंग चन्नी यांच्याकडून देण्यात आले.खरंतर ते सिद्धू यांना द्यायचे होते. - तसेच काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतही सिद्धू समाधानी नव्हते.

याबरोबरच अॅडव्होकेट जनरलच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात एका नावावर एकमत होत नव्हते. अखेर हायकमांडने हस्तक्षेप केल्यावर अमरप्रित सिंग देओल यांना अॅडव्होकेट जनरल नियुक्त केले गेले. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस पदावरूनही चन्नी आणि सिद्धूंमध्ये मतभेद झाले होते. अखेरच यामध्येही चन्नी यांचेच पारडे जड ठरले आणि इक्बाल प्रीत सिंग सहोता हे डीजीपी बनले. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसPunjabपंजाबPoliticsराजकारण