शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

सर्व वैयक्तिक कायद्यांत सुधारणांची गरज

By admin | Published: October 19, 2016 5:08 AM

धर्मांध शक्तींनी अल्पसंख्याकांच्या ओळखीवर हल्ला चढविल्याचा आरोप माकपाने मंगळवारी केला.

नवी दिल्ली : धर्मांध शक्तींनी अल्पसंख्याकांच्या ओळखीवर हल्ला चढविल्याचा आरोप माकपाने मंगळवारी केला. समान नागरी कायद्यासाठी उचलण्यात येणारे कोणतेही पाऊल महिला हक्कासाठी हानिकारक ठरेल, असा इशारा देताना हिंदूंसह सर्वच धर्मांच्या वैयक्तिक कायद्यात सुधारणा करण्यास या डाव्या पक्षाने अनुकूलता दर्शविली. ‘तलाक’ प्रथेविरुद्ध आवाज उठविणाऱ्या मुस्लिम महिलांतील एका वर्गाच्या मागणीला माकपाने पाठिंबा दर्शविला. बहुसंख्याक समाजातील महिलांनाही भेदभावपूर्ण वागणूक मिळत असल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक कायद्यातही सुधारणेची गरज आहे, असे या पक्षाने म्हटले.मुस्लिम वैयक्तिक कायदेमंडळाचे जफरयाब जिल्हानी यांनी तलाकच्या मुद्यावर सार्वमत घेण्याचा सल्ला दिला. ९० टक्के मुस्लिम महिलांचा शरिया कायद्याला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)महिलांचे नुकसान‘तीन तलाक’ प्रथेमुळे महिलांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ही प्रथा बंद व्हायला हवी. विधि आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाकच्या पद्धतीवर जनतेची मते मागवली असून, या मुद्यावर चर्चा घडवून आणण्यास सांगितले आहे. चर्चेनंतर तीन तलाकची प्रथा महिलांसाठी हितकारक नाही. त्यामुळे ती बंद व्हायला हवी, असे मत सरकारने मांडले आहे. - व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री राजकीय लाभासाठी खेळीभाजपा समान नागरी कायद्याचा मुद्दा २०१९ च्या निवडणुकीपर्यंत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. हा मुद्दा भाजपचे आणखी एक हुकमी पान आहे. - एस. सुधाकर रेड्डी, भाकपा