शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, सहनशीलता आणि देशप्रेमाची देशाला गरज - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 22:19 IST

तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, सहनशीलता आणि देशप्रेम यांची भारताला गरज आहे, असे आवाहन राहुल गांधी यांनी बहरीनमधील भारतीय वंशाच्या नागरिकांना केले. 

बहरीन - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी बहरीन येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले.  यावेळी तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, सहनशीलता आणि देशप्रेम यांची भारताला गरज आहे, असे आवाहन राहुल गांधी यांनी बहरीनमधील भारतीय वंशाच्या नागरिकांना केले.  बहरीन येथे ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ पीपल्स ऑफ इंडियन ओरिजनच्या संमेलनाला संबोधित करताना राहुल गांधींनी देशातील विविध समस्यांची माहिती उपस्थितांसमोर ठेवली. तसेच देशाच्या प्रगतीसाठी मदत करण्याचे आवाहन केले, राहुल गांधी म्हणाले, " तुमची तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, सहनशीलता आणि देशप्रेम यांची भारताला गरज आहे. तुम्ही जिथे गेलात तिथे त्या त्या देशाच्या उभारणीत दिलेल्या योगदानामधून तुम्ही आपली क्षमता दाखवून दिली आहे. राहुल गांधी यांनी यावेळी देशातील बेरोजगारीसह इतर समस्यांची जाणीवही उपस्थितांना करून दिली." देशातील रोजगार निर्मिती गेल्या आठ वर्षांतील निचांकी पातळीवर आली आहे. सध्या देशात गरिबी हटवणे, रोजगार निर्मिती आणि जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यापेक्षा समाजात घृणा निर्माण करून फूट पाडण्याचे काम सुरू आहे." असे राहुल गांधी म्हणाले.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसIndiaभारत