शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Narendra Singh Tomar : नवे कृषी कायदे पुन्हा अमलात नाहीत- कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर; आधीच्या भूमिकेपासून घूमजाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 07:23 IST

Narendra Singh Tomar : नव्या कृषी कायद्यांबाबत तोमर यांनी नागपूर येथे नुकतेच एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते.

नवी दिल्ली : नवे कृषी कायदे पुन्हा अमलात आणण्याचा केंद्र सरकारचा विचार नसल्याचे सांगत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आपल्या आधीच्या भूमिकेपासून घुमजाव केले आहे. शेतकऱ्यांची मागणी मान्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवे कृषी कायदे रद्द केले, असेही ते म्हणाले.नव्या कृषी कायद्यांबाबत तोमर यांनी नागपूर येथे नुकतेच एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. ते म्हणाले होते की, कृषीक्षेत्रामध्ये मोठी सुधारणा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तयार केलेले तीन नवे कृषी कायदे काही लोकांना आवडले नाहीत. त्यामुळे हे कायदे रद्द करावे लागले. मात्र त्यामुळे केंद्र सरकार निराश झालेले नाही. आम्ही एक पाऊल मागे गेलो. मात्र आम्ही भविष्यात एक पाऊल पुढे जाऊ. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या कल्याणासाठी योग्य निर्णय घेणे हे आमचे कर्तव्य आहे, असेही तोमर म्हणाले होते. 

काँग्रेसकडून जनतेची दिशाभूलनव्या कृषी कायद्यांवरून जे वाद झाले, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मागितलेल्या जाहीर माफीचा तोमर यांनी अपमान केला आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती.  काँग्रेसवर पलटवार करताना नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, नव्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस लोकांची दिशाभूल करू पाहात आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काँग्रेसने काहीही केलेले नाही. 

टॅग्स :Narendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमर