शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उत्तर प्रदेश : नातेवाईकाच्या घरी जेवण केल्यानंतर 9 जणांचा झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 08:53 IST

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका नातेवाईकाच्या घरी जेवण जेवल्यानंतर 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका नातेवाईकाच्या घरी जेवण जेवल्यानंतर 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेले सर्व जण एका नातेवाईकाच्या घरी कार्यक्रमानिमित्त एकत्र जमले होते.  9 जणांच्या मृत्यूमागील कारण शोधण्यासाठी त्यांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. बाराबंकीमधील ताल खुर्द गावातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मृत पावलेले सर्वजण आपल्या नातेवाईकाच्या निवासस्थानी कार्यक्रमानिमित्त हजेरी लावली होती. यादरम्यान, सर्वांनी एकत्र भोजन केले होते. जेवणानंतर सर्वांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला व या 9 जणांना तातडीनं लखनौमधील ट्रॉमा सेंटर येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 9 जणांचा मृत्यू झाला. 

बाराबंकीचे एडीएम अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील एका व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असून अन्य मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.  

 

 

 

 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश